पंधरा त्रिक पंचेचाळीस
वाचकांना घडाभर दूध देण्यापेक्षा पेलाभर बासुंदी देणे कधीही श्रेयस्कर! ही किमया सगळ्यांनाच जमते असे नाही. आपल्याला जे मांडायचे आहे ते नेमकेपणे, सुस्पष्ट आणि थेट वाचकांच्या हृदयाला जाऊन भिडणारे असावे. असे लेखन करणाऱ्या मोजक्या लेखकांपैकी एक म्हणजे समीर नेर्लेकर! त्यांचा ‘पंधरा त्रिक पंचेचाळीस’ हा लघुकथासंग्रह अत्यंत उद्बोधक आहे